महाराष्ट्राच्या राजकारणावर पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष गायब होतील, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा Marathi News
पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राच्या राजकारणावर, सातारा : “लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये प्रत्येकी तीन असे सहा पक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर यातील दोन पक्ष नामशेष…